श्रीसाईसच्चरित
अध्याय ३९
समाधि मंदिरनिर्माणं
(ओवीसंख्या १७६)
या अध्यायात काय आहे
अध्यायारंभ (१-२९)
साईबाबा भगवद्गीतेच्या श्लोकामधील ‘उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं’ चा अर्थ ‘उपदेक्ष्यन्ति तेSज्ञानं’ अशी फोड करून वेगळ्या पद्धतीने सांगतात (३० १११)
बाबा समाधीमंदिर बांधण्याची कल्पना सांगतात. अध्यायाचा समारोप(११२-१७६)
No comments:
Post a Comment