IIश्रीसाईसच्चरित II
अध्याय ३३
उदीप्रभाव
(ओवीसंख्या २३९)
या अध्यायात काय आहे
अध्यायारंभ. उदीचे महत्त्व आणि बाबांचे उदीवरील प्रेम (१-३३)
उदीमुळे नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीची बाळंतपणाच्या वेदनांतून सुटका. 'आरती साईबाबा' या माधव अडकरांच्या आरतीचे महत्त्व (६३-११९)
बाबांचे निर्वाण झाल्यानंतरही नारायण मोतीराम आजारी असताना बाबा त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन बरे करतात (१२०-१४०)
अप्पासाहेब कुलकर्णी यांची कथा (अप्पासाहेब कुलकर्णी घरी येऊन गेलेल्या फकीरास दहा रुपये दक्षिणा देण्याचे ठरवतात. फकीर सापडल्यानंतर अप्पासाहेब कुलकर्णी यांच्याकडून दहाच रुपये दक्षिणा मागून घेतो) ( : (१४१-१९६)
हरिभाऊ कर्णिक यांची कथा (हरिभाऊ कर्णिक यांची बाबांस द्यावयाचा राहून गेलेला दक्षिणेचा रुपया नाशिकच्या काळा राम मंदिरातील नरसिंगजी महाराज मागून घेतात.) अध्यायाचा समारोप (१९७-२३९)
No comments:
Post a Comment