श्रीसाईसच्चरित
अध्याय ३५
चिकित्साखंडनं-विभूतिमंडनं
(ओवीसंख्या २३३)
या अध्यायात काय आहे
अध्यायारंभ
(१-२४)
मूर्तिपूजेच्या विरुद्ध
असणाऱ्या
काका
महाजनींच्या
मित्राची
गोष्ट
(२५-५८) बाबा
त्यांना
'का
यावे
जी'
म्हणून
विचारतात
जसे
त्यांना
फक्त
त्यांचे
वडीलच
विचारीत
असत.
धरमसी
जेठाभाईंची
गोष्ट
(काका
महाजनी
यांच्या
पदरी
काम
करीत)
(६१-१५७)
वांद्र्याच्या एका
कायस्थ
मनुष्याच्या
स्वप्नात
मृत
वडील
येऊन
शिव्याशाप
देतात.
रात्री
उदी
लावून
झोपताच
हा
त्रास
थांबतो
(१५८-१७३)
बाबांचे
भक्त
बाळाजी
पाटील
नेवासकर
यांची
कथा
(१७४-१९६) बाळाजी
पाटील
नेवासकरांच्या श्राद्धाच्या
दिवशी
अंदाजापेक्षा
जास्त
पाहुणे
येतात.
परंतु
त्यांच्या
पत्नी
प्रत्येक
भांडे
कपड्याने
झाकून
भांड्यात
बाबांची
उदी
घालून
सुनेला
पाहुण्यांना
अन्न
वाढण्यास
सांगतात.
प्रत्यक्षात
सर्व
पाहुणे
जेवून
जातात
आणि
अन्न
शिल्लक
राहते.
बाळाजी
पाटील
नेवासकरांच्या घरी
भुजंग
आला
असता
ते
भुजंगास
बाबांचेच
रूप
मानून
दूध
अर्पण
करतात.
भुजंग
दूध
पिऊन
निघून
जातो.
अध्यायाचा
समारोप
(१९७-२३३)
काका महाजनींचे एक
मूर्तिपूजेच्या विरुद्ध
असणारे
मित्र
बाबांना
नमस्कार
न
करण्याच्या
आणि
दक्षिणा
न
देण्याच्या
अटीवर
बाबांना
भेटायला
येतात.
बाबा
त्यांना
'का
यावे
जी'
म्हणून
विचारतात
जसे
त्यांना
फक्त
त्यांचे
वडीलच
विचारीत
असत.
तेव्हा
या
मित्रांना
बाबांचे
महत्त्व
पटते.
बाबा
या
मित्रांकडे
मुळीच
दक्षिणा
मागत
नाहीत.
मित्र घरी
येतात
तेव्हा
त्यांना
घरी
कोंडल्या
गेल्यामुळे
दोन
चिमण्या
मेलेल्या
आढळतात.
एक
चिमणी
जिवंत
असते
आणि
ती उडून
जाते.
धरमसी जेठाभाईंना
बियांची
द्राक्षे
आवडत
नसताना
बाबा
बियांची
द्राक्षे
देतात.
जेठाभाई
द्राक्षे
खातात
तेव्हा
त्यांना
द्राक्षांत
एकही
बी
आढळत
नाही.
बाळाजी
पाटील
नेवासकरांच्या श्राद्धाच्या
दिवशी
अंदाजापेक्षा
जास्त
पाहुणे
येतात.
परंतु
त्यांच्या
पत्नी
प्रत्येक
भांडे
कपड्याने
झाकून
भांड्यात
बाबांची
उदी
घालून
सुनेला
पाहुण्यांना
अन्न
वाढण्यास
सांगतात.
प्रत्यक्षात
सर्व
पाहुणे
जेवून
जातात
आणि
अन्न
शिल्लक
राहते.
